"संवादाने खुप गोष्टी सोप्या होतात. संवादाने परस्परांना परस्परांची चांगली ओळख होते. संवादाने परस्परांत विश्वास निर्माण होतो. संवादाने आपली आपल्यालाच नव्याने ओळख होते, अगदी रोज स्वतःमधला वेगळेपणा अधोरेखित करत असतो संवाद !
आणि नात फुलवायला तेच तर हव असत.'
to be continued
© पार्थ
आणि नात फुलवायला तेच तर हव असत.'
to be continued
© पार्थ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा